भंडारा : आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्याने 75 जणांना विषबाधा, एका बालिकेचा मृत्यू
भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्याने तब्बल 75 जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे आज (मंगळवार) घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव…