‘या’ ४ कारणांमुळे बिहारमध्ये येतो वेळावेळी नद्यांना ‘पूर’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये पुन्हा एकदा पुराने थैमान घातले आहे, राज्यातील २५ लाखांपेक्षा अधिक लोकांना या पूराचा फटका बसला आहे, राज्यातील जवळपास १२ जिल्हे पाण्याखाली आहेत. आता पर्यंत ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक वर्षांपासून…