बिहार आणि आसाममध्ये पुराचा हाहाकार !
पोलिसनामा ऑनलाईन - आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असतानाच दुसरीकडे पूराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत पूरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. 11…