”भांडवलदारांचं संरक्षण करत मोदी सरकार ‘ईस्ट इंडिया कंपनी’सारखं वागतंय”,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकरी कायदा आणि कामगार कायदा यांना असलेले संरक्षण मोडून केंद्रातील मोदी सरकार भांडवलदारांचे संरक्षण करुन ईस्ट इंडिया कंपनीसारखं वागत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या…