BSNL आणि सार्वजनिक रोजगाराबाबतही निर्णय घेतला, पण आचारसंहितेमुळे बोलणार नाही : रविशंकर प्रसाद
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आम्ही २०१४ मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली त्यावेळी केवळ दोन मोबाईल कंपन्या होत्या. आता २६८ मोबाईल कंपन्या असून त्यामध्ये सहा लाख रोजगार निर्माण झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ४० लाख लोक काम करत आहेत.…