CM Eknath Shinde | ‘…पण उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात भाजप-शिवसेना युती (BJP-Shivsena Alliance) तुटल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करुन सरकार स्थापन केलं. त्यानंतर अनेक प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट…