Nawab Malik : ‘रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला राम भरोसे सोडले’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. बाधितांची वाढती संख्या आणि मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडेही अपुरी पडू लागल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळत आहे.…