नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबईतील एरोली आणि बेलापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात आल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातून शिवसेना संपविण्यात येत असल्याचा आरोप करीत २०० पदाधिकाऱ्यांनी आपले…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे. त्याचबरोबर आजदेखील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील सर्व १०० टक्के शेतकऱ्यांना 'संस्थात्मक कर्ज पुरवठा' करण्याच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची संख्या १.३६ कोटी असताना यातील केवळ २८.६४ टक्के लोकांना…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या १७ जूनला पावसाळी अधिवेशन सुरु होणार असले तरी फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला 'खो ' कशासाठी घातला यापेक्षा आम्ही काँग्रेसचे नाराज भाजपात…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नेरंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवतात मग चौकीदार नेमकं करतो तरी काय ? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपली तोफ डागली. बीडमधील महिलांचे गर्भाशय विकण्याच्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापल्याने नाराज असणारे रवींद्र गायकवाड रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. रवींद्र गायकवाड यांच्या नाराजीचा निवडणूक निकालावर परिणाम होऊ नये म्हणून देवेंद्र…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी शेवटचा दिवस होता. नागपुरातून नितीन गडकरी यांनी आज लोकसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी…
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - जनतेचे आशिर्वाद हेच आमचे भांडवल आहे. त्यामुळे भगवा हा लोकसभेवर आणि विधानभेवर फडकवणारच आहेत. आम्हाला सत्ता हवी गोर गरीबांसाठी, मजबूत देशासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - देश चालवायला ५६ पक्ष नाही लागत ५६ इंचाची छाती लागते. २६/११ झाल्यावर सरकारने फक्त निषेध केला आणि आम्ही उरी, पुलावामानंतर बदला घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या…