पोलीसनामा ऑनलाइन टीम - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली राहतात तर काही मंदिरांची दारे हिवाळ्यात बंद होतात आणि केवळ उन्हाळ्यात उघडतात. देवीच्या मंदिरांबाबत बोलायचे तर भारतात…
पोलिसनामा ऑनलाईन - हिंदू धर्मात चैत्र आणि शारदीय नवरात्र पर्वाला फार महत्व आहे. यावेळी चैत्र नवरात्री १३ एप्रिलपासून सुरु होत आहे, जी नऊ दिवसांची साजरी केली जाईल.यावेळेत माँ दुर्गाच्या नऊ रूपांची उपासना करण्याची परंपरा आहे. असे म्हणले…