३७० कलम रद्द आणि राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी भाजपचे ४०० खासदार निवडून आणण्याची गरज
दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - काश्मीर मधील ३७० कलम रद्द करायचे असेल आणि राम जन्मभूमी मुक्त करायची असेल तर भाजपचे किमान चारशे खासदार निवडून आणावे लागतील. तसेच ३७० कलम रद्द झाल्यास तेथे एक लाख निवृत्त सैनिकांना घरे आणि जमीन दिली जाईल…