Browsing Tag

Chief Minister Amarinder Singh

क्रांतिकारी स्वर्गीय भगत सिंह यांचे पुतणे अभय संधू यांचे कोरोनाने निधन

अमृतसर : वृत्त संस्था - पंजाबच्या मोहालीमध्ये राहणारे क्रांतिकारी स्वर्गीय भगत सिंह यांचे पुतणे अभय संधू यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून अभय हे सतत सिंघु बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनात सहभागी होत होते. पंजाबचे मुख्यमंत्री…

पंजाब, हरियाणा आणि यूपीमधील शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला, HM अमित शाहंनी केले…

नवी दिल्ली, चंदीगड, मेरठ : नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी एकीकडे दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी सीमेवर तळ ठोकून बसले आहेत, तर यूपी सीमेवर सुद्धा भारतीय किसान युनियन (भाकियू) नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात हजारोंच्या…

काँग्रेसमध्ये ‘लेटरबॉम्ब नंतर घमासान ! कोणी सोनिया तर कुणी राहुल गांधींच्या बाजुनं उठवतोय…

पोलीसनामा  ऑनलाइन टीम : काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे कार्यकाल संपले आहे. कॉंग्रेसमध्ये बदलाची मागणी जोर धरत आहे. या विषयी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, पक्ष संसद आणि पूर्व मंत्री असे 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पत्र…

नेतृत्वाच्या वादादरम्यान अध्यक्ष पद सोडणार सोनिया गांधी, काँग्रेसला निवडावा लागेल नवा प्रमुख

नवी दिल्ली : सोनिया गांधी काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष पद सोडणार आहेत. मोठ्या कालावधीपासून काँग्रेसमध्ये पूर्णकालिन अध्यक्षपदाची मागणी होत आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या संदर्भाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सोनिया गांधी यांनी पक्ष…

पंजाब : विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 86 लोकांचा मृत्यू, 6 अधिकारी आणि 7 पोलीस निलंबित, 25 जण…

चंदीगड : वृत्त संस्था - पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरणार्‍यांची संख्या सतत वाढत चालली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही संख्या वाढून 86 झाली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी या प्रकरणात 7 उत्पादन शुल्क अधिकारी आणि 6 पोलीस…

Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पंजाब सरकारनं उचललं मोठं पाऊल, संपूर्ण राज्यात…

चंदीगड : वृत्तसंस्था - कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंजाब सरकारने सोमवारी कर्फ्यू लावला. इतके मोठे पाऊल उचलणारे हे देशातील पहिले राज्य आहे. अधिकारी म्हणाले की लोक लॉकडाऊनचे अनुसरण करीत नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी…

….तर पाकिस्तानवर हल्‍ला करण्यासाठी भारतीय सैन्य पुर्णपणे तयार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - या वर्षी सरकारने बालाकोटमधील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ उध्वस्त केल्यानंतर असे सांगितले जात आहे की दहशतवादी पुन्हा एकदा या दहशतवादी तळांवर सक्रिय झाले आहेत. पाकच्या मदतीने हे दहशतवादी भारताविरोधात कारवाया…