Browsing Tag

Chief Minister Ashok Gehlot

Bharati Vidyapeeth News | कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान- विधानसभा अध्यक्ष राहूल…

पुणे : Bharati Vidyapeeth News | भारतात कौशल्यांना सर्वाधिक वाव असून देशाला कौशल्य राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील सॉफ्टवेअर अभियंते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, कुशल कामगार जगात भारताचे नाव मोठे करतात. त्यांना भारती विद्यापीठासारख्या…

Accident News | दुर्देवी ! क्रुझर आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात; 11 भाविकांचा मृत्यू

जयपूर : वृत्तसंस्था - Accident News | राजस्थान (Rajasthan) येथील बिकानेरमध्ये (Bikaner) नॅशनल हायवेवर (National Highway) भीषण अपघात (Accident News) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू…

राजस्थानात 10 ते 24 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा ! विवाहांवर प्रतिबंध, सार्वजनिक वाहतुकीला…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - राजस्थान सरकारने राज्यात कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकरणात वाढ झाल्याने 10-24 मे पर्यंत कम्प्लीट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गुरुवारी आदेश जारी करत म्हटले की, 10 मे रोजी सकाळी 5 वाजतापासून 24…

Online संवाद साधताना मुख्यमंत्री ‘लॉकडाऊन’ शब्द विसरले, देशभरात झाले ट्रोल; व्हिडीओ…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे.…

Congress Leader : ‘कोरोनासाठी काही प्रमाणात आम्ही राजकीय नेतेही दोषी’

नवी दिल्ली, ता. १७ : पोलीसनामा ऑनलाइन : पुन्हा एकदा देशात कोरोनाने शिरकाव केला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी…

काय सांगता ! होय, 72 लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली 510 कोटीची बोली

पोलीसनामा ऑनलाईन - राजस्थानातील कुईयां (जि. अमुमानगढ) या गावात सध्या मद्यविक्रीचा दुकानाचा लिलाव सुरु आहे. या दुकानावर आपलाच ताबा असावा यासाठी एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये चढाओढ सुरु आहे. दोघीमध्ये तू- तू मी- मी करत सकाळी 11 वाजता सुरु…

आता केंद्राच्या परवानगीशिवाय अधिक कर्ज घेण्यास सक्षम असतील राज्य, अर्थसंकल्पात मिळाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   2021 चा अर्थसंकल्प राज्यांसाठी आर्थिक स्वातंत्र्य घेऊन आला आहे. सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर राज्ये आता आपल्या जीडीपीच्या 4 टक्क्यांपर्यंत कर्ज घेण्यास सक्षम असतील. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात…