Coronavirus : देशात प्रत्येक 15 पैकी एक जण ‘संक्रमित’, हिवाळ्यात प्राणघातक ठरू शकतो…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑगस्टच्या अखेरीस देशातील प्रत्येक 15 व्या व्यक्तीस कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. शहरी भागात संसर्ग जास्त आहे, तर ग्रामीण भागात संसर्ग तुलनेने कमी आहे. आयसीएमआरच्या दुसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये हा खुलासा झाला…