मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना आणि भाजपनं महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं. राज्यात जे नवं समीकरण आमलात आणलं गेलं ते जनतेला आवडवलं नाही असंही ते म्हणाले.महाविकास आघाडीवर निशाणा साधताना राज…
रांची : वृत्तसंस्था - भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एनआरसी ( National Register of Citizens ) पूर्ण देशभर लागू करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. गृहमंत्री शहा यांनी प्रश्न विचारला की, असा कोणता देश आहे का..? जो आपल्या देशात…