नेपाळचा मोठा गंभीर निर्णय ! आता 7 वर्षानंतर देणार भारतीय महिलांना ‘नागरिकत्व’, वाढू शकतो…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि नेपाळ यांच्यातील नकाशा वादाचा परिणाम आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या रोटी-बेटीच्या संबंधांवर होऊ लागला आहे. नेपाळमधील भारतीय महिलांना राजकीय आणि सामाजिक हक्कांपासून दूर ठेवण्याच्या षडयंत्राचा एक भाग…