नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील १५ राज्यांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून देशात मोठ्या प्रमाणावर पावसाने कहर केला आहे. गुजरातमधील बडोद्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून पूरपरिस्थिती अजूनही मोठ्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईसह इतर जागेंवर मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाण्याचे प्रमाण वाढले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र वाढले आहे. तर अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढला आहे,…