दिल्लीमध्ये 30 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या वर्षी कोरोनाने जसे थैमान घातले होते. त्याचप्रमाणे यंदाही कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिलपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी…