PM मोदींचा फोन आला तर… प्रश्नाला संजय राऊतांनी दिले ‘हे’ उत्तर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसून हा तिढा कसा सोडवता येईल यासाठी राज्यातील नेते दिल्लीतील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. निकालानंतर 12 दिवसानंतरही राज्यात सत्ता येणार हे अद्यापही स्पष्ट…