Browsing Tag

coast guard

Dr Rajendra Jagtap | पुणे : डॉ राजेंद्र जगताप यांनी स्विकारला प्रधान निदेशालय दक्षिण कमानमध्ये पदभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Dr Rajendra Jagtap | महू कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ, सनदी अधिकारी डॉ राजेंद्र चंद्रकांत जगताप यांनी मंगळवारी ( दि २२ ) दक्षिण कमान पुणे येथे प्रिन्सिपल डायरेक्टर तथा प्रदान निदेशालय दक्षिण कमानमध्ये पदभार…

Maharashtra Crime News | दुर्देवी! चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात 4 जण बुडाले, तर मालाडमध्ये 3 जण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Crime News | मुंबईच्या मालाडमध्ये (Mumbai Malad) आणि चंद्रपूरमध्ये (Chandrapur) दुर्देवी घटना घडल्याचे समोर आले आहे. चंद्रपूरमध्ये सेल्फीच्या नादात चार जणांचा बुडून मृत्यू (Four People Drowned) झाला…

Cyclone Biporjoy Update | ‘बिपरजॉय चक्रीवादळ’ येत्या 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर…

मुंबई/नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - Cyclone Biporjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव (Cyclone Biporjoy Update) देशभर दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने हिंसक रूप धारण केले आहे. गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्रात (Maharashtra)…

Video : भारतीय तटरक्षक दलाची कौतुकास्पद कामगिरी, समुद्रात अडकलेल्या 138 जणांना वाचवले

पोलीसनामा ऑनलाइन - तौक्ते वादळामध्ये भारतीय तटरक्षक दलाने अतिशय महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी बजावली आहे. दमण कोस्ट गार्ड एअर स्टेशनच्या चेतक हेलिकॉप्टरने सातपाटी येथील 138 जणांचे तर गोव्यातील आणखी एका चेतकने वेंगुर्ला दीपगृह येथील दोन…

10 वी पाससाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये नौकारीची संधी, 47 हजारपेक्षा जास्त पगार

नवी दिल्ली : इंडियन कोस्ट गार्डमध्ये इच्छूकांना नोकरीची चांगली संधी आहे. कोस्ट गार्डमध्ये नाविक पदावर भरतीसाठी योग्य उमेदवारांची आवश्यकता आहे. कोस्ट गार्डच्या गृह शाखेने नाविकच्या विविध पदांवर व्हॅकन्सी काढली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार…

खडकावरून समुद्रात पडलेल्या लेफ्टनंटचं कोस्ट गार्डच्या जवानांनी वाचवलं ‘जीवन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'वायू' चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकले आहे. याच्या परिणामामुळे समुद्र सध्या खवळलेला आहे. असे असताना 'कोस्ट गार्ड' बचाव यंत्रणेच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. एका लष्करी अधिकाऱ्याचा जीव थोडक्यात…

केरळात पावसाचे ३२४ बळी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनकेरळातील पावसाने आतापर्यंत ३२४ बळी घेतली आहेत. ९ दिवसांपासून येथे पावसाचा थरार सुरू आहे. या शतकातील हा सर्वाधिक बळी घेणारा पाऊस ठरला आहे, अशी माहिती केरळाचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी दिली आहे. दरम्यान,…

तटरक्षक दलाच्या त्या’ जखमी वैमानिकाचे निधन

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन तटरक्षक दलात वैमानिक म्हणून कार्यरत असलेल्या सहायक कमांडट कॅप्टन पेन्नी चौधरी यांचे १७ दिवसांच्या उपचारानंतर काल रात्री निधन झाले.रायगड जिल्ह्यातील मुरुडमधील नांदगावजवळ १० मार्च रोजी तटरक्षक दलाच्या चेतक…