12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! परीक्षा न देताच निवड, ‘इंडियन कोस्ट गार्ड’मध्ये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जे लोक 12 वी पास आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन कोस्ट गार्ड(भारतीय सागरी सुरक्षा दल) मध्ये 260 पदांसाठी भरती होणार आहे. जर तुम्ही 12 वी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता.…