गटातटामुळेच जलसंधारणाची कामे रखडली : मुख्यमंत्री
पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगावागावांमध्ये इतके गटतट तयार करण्यात आले की या घोषणे ऐवजी लोक अडवा आणि एकमेकांची जिरवा असे वातावरण निर्माण झाले. यामुळेच जलसंधारणाची कामे रखडली असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला…