पोलिसनामा ऑनलाईन - सोमवारी वैज्ञानिकांनी एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे, की दूषित पाणी आणि अर्धवट शिजलेल्या मांसात आढळणारा एक साधारण परजीवी लोकांमध्ये ब्रेन कॅन्सरचा ( brain cancer ) कारण ठरू शकतो. या रिसर्चनुसार, जगातील २० ते ५० टक्के लोक…
पावसाळ्यात दुषित पाण्याचे सेवन टाळल्यास अनेक आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. पावसाळ्यात दुषित, अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. नदीमध्ये सांडपाणी, कचरा, घाण हे मिसळल्यामुळे हे पाणी पिणं शरीरासाठी धोकादायक ठरतं. दुषित पाणी प्यायल्यामुळे उलटी,…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - गर्मीपासून आराम मिळण्यासाठी प्रत्येकजण उत्सुकतेने पावसाची वाट पाहत असतात. मान्सून सगळ्यांना उष्णता आणि प्रदूषणापासून आराम देतो. पावसाळ्यात तापमान कमी होते, परंतु त्याबरोबर बऱ्याच आजारांचा धोका वाढतो. परंतु असे काही…