सलग अर्धा तास फोनवर बोलल्याने होऊ शकतो ब्रेन ट्यूमर..
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनस्मार्ट फोन अभिशाप की वरदान, हा वाद स्मार्टफोनच्या उत्पती सोबतच निर्माण झाला आहे. स्मार्टफोन ही सध्या मुलभूत गरज बनली आहे. हातात काही मिनिट फोन नसेल तर जीवन सैरभैर होऊन जाते. पण जास्त फोन वापरणे हे आरोग्यासाठी…