मोदी २.० सरकार संपवणार शेतकऱ्यांचे ‘टेन्शन’, उत्पन्नाची देणार संपुर्ण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कांदा आणि टॉमेटोचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा तोटा सहन करावा लागतो. अनेकदा मालाला भाव देखील मिळत नाही. परंतू आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना या समस्येतून वाचवण्यासाठी एक मार्ग शोधला आहे. या मार्गावर जर…