Lockdown : ‘लॉकडाऊन’नंतर बदलणार शॉपिंगची पध्दत ! ‘या’ प्रकारच्या व्यवसायात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरना विषाणूचा सामना करण्याचे मोठे आव्हान जगासमोर आहे. या विषाणूमुळे भारतामध्ये सलग 40 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे रोजी संपत आहे.…