काँग्रेसचे सुरजेवालांची टीका; म्हणाले – ‘अंत्यसंस्कारासाठी रांगांच..हे फोटो मोदी सरकारला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोनाची संख्या प्रचंड झाल्याने अनेक आरोग्याच्या सोयी कमी पडत आहे. यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू पडत आहेत. दैनंदिन मृतांचे प्रमाण अधिक असल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी…