नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Modi Government | प्रत्येक कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची भरपाई दिली जाईल. राज्य आपत्ती निवारण निधीतून नुकसान भरपाईची ही रक्कम पीडितांच्या कुटुंबियांना देईल. याबाबत माहिती केंद्र सरकारने आज…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा सर्वच राज्यात जाणवत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दररोज 2 हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. देशातील…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबईतील कोरोना मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये 50 वर्षांवरील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 19 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार मृतांपैकी 77 टक्के रुग्ण हे 50 वर्षांवरील होते. कोरोना रुग्णसंख्येच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश सुरूच आहे, यामुळे आतापर्यंत 1 लाख 25 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या साथीच्या रोगामुळे बर्याच देशांमध्ये इतके लोक मरण पावले आहेत की त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी…