देशातील 5 वा मृत्यू कोरोनामुळं नव्हे तर हार्ट अटॅकनं, इटलीच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील कोरोना विषाणूमुळे पाचव्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे, परंतु आता असे समजले आहे की मृत व्यक्ती वास्तविक कोरोनामधून बरी झाली होती आणि त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका हे होते. इटलीमधील या…