विरोधकांच्या आरोपानंतर केंद्र सरकारकडून ‘सीरम’ आणि ‘भारत बायोटेक’ला लसीचे दर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना पहायला मिळत आहे. दररोज लाखांच्या संख्येने कोरोनाबाधित वाढत आहेत. तसेच रुग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडत आहे. परिणामी आरोग्ययंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे.…