Shiv sena on BJP : ‘राजकारण थोडं कमी करून केंद्रानं कोरोना युध्दाकडं लक्ष ठेवलं असतं तर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. लोकांना बेड मिळेनासे झाले आहे. ऑक्सिजनचा, रेमडेसिवीरचाही तुटवडा जाणवत आहे. बाधितांची संख्या कोटींच्यावर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा…