आरोग्य मंत्रालयाचा केंद्राला प्रस्ताव, म्हणाले – ‘देशातील 150 जिल्ह्यात Lockdown…
नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. गेल्या 6 दिवसांपासून देशात दररोज 3 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन…