मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे राज्यात शिवसेना अन् मनसेत श्रेयवादाची लढाई
मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याकडे सरकारचा कल आहे. त्यासाठी लस उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून…