दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये थांबवला गेला क्रिकेट सामना, सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बर्याच दिवसानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले होते. २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चाहत्यांनी आपल्या देशात सामना पाहण्याची वाट पाहिली होती. देशातील खेळाडूंच्या सुरक्षेबाबत…