Browsing Tag

Crisis

Akka Mahadevi | क्रांतिवीरांगना वैराग्ययोगिनी अक्कमहादेवी

पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील शिराळकोप्प तालुक्यातील उडुतडी म्हणजे अक्कमहादेवीचे (Akka Mahadevi) जन्मगाव. शेठ निर्मलशेट्टी (Sheth Nirmalshetty) आणि सुमतीदेवी (Sumatidevi) या सदाचारसंपन्न शिवभक्त दाम्पत्यांच्या पोटी…

Benefits Of Steam | सर्दीसाठीच नाहीतर ब्लड सर्कुलेशनसाठीही वाफ घेणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम - Benefits Of Steam | औद्योगिक क्षेत्रामध्ये (Industrial Field) खूप प्रगती होत आहे. परंतू हे जरी असलं तरी दुसरीकडे प्रदुषणाचं (Pollution) प्रमाणही तितकचं वाढत आहे. यामुळे अनेक वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोर जावं…

CM Uddhav Thackeray | ‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही’

कोल्हापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) -   मागील दोन आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाने राज्यात जलमय वातावरण झालं आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) काही जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याने…

Good News : कृषी पर्यटन क्षेत्राशी संबंधित 10 लाख लोकांना रोजगार देईल ‘हे’ राज्य !…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस संकटांमुळे रखडलेल्या व्यवसाय गतिविधींमुळे दररोज पगार कपातीच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, कर्नाटकने आपल्या नवीन कृषी आणि गावांवर आधारित आपले नवीन शेती व पर्यटन धोरण जाहीर केले आहे. नवीन योजनेंतर्गत…

कुठलंही संकट येण्यापुर्वी आपल्याला मिळतात ‘हे’ 5 संकेत, तुम्ही कधी विचार केलाय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा आपल्याबरोबर कधी एखादी वाईट घटना घडण्याची शक्यता असेल तर निसर्ग आपल्या काही अशुभ संकेत द्यायला लागतो. हे संकेत आपल्या रोजच्या जीवनातून प्राप्त होतात. जर तुम्ही यावर थोडे लक्ष घातले तर तुम्ही या वाईट घटनेचा…

५ वर्षात वाघांमुळे २०० तर हत्तींमुळे २००० जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गत पाच वर्षात हत्तींच्या हल्ल्यात २ हजार ३९८ तर वाघांमुळे दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावे लागल्याची माहिती लोकसभेत एका प्रश्नामुळे उघडकीस आली आहे. परिणामी मानव आणि वन्यप्राणी संघर्ष वाढत असला तरी त्यामागे अन्नाची,…

उल्हास नदीची पातळी घटल्याने ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

कल्याण : पोलीसनामा आॅनलाईन  - जिल्ह्यातील अनेक महापालिकांना पाणी पुरवणाऱ्या उल्हास नदीची पातळी घटू लागली असून यामुळे लवकरच जिल्ह्यात पाणीकपात सुरू केली जाणार आहे.मुंबई पाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यावरही पाणीटंचाईचं संकट घोंघावू लागल्याची…

‘भाईजान’ च्या संकटात नव्याने वाढ

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनबॉलिवूड मध्ये 'भाईजान' म्हणून ओळख असलेल्या सलमानच्या संकटात अजून नव्याने वाढ झालेली आहे. एका अनिवासी भारतीय कुटुंबियाने सलमानवर मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.याबाबत त्याला पुन्हा कायदेशीर नोटीस मिळाली आहे.…

संकटसमयी धाऊन आला पोलीस कर्मचारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपोलिसांची लाचखोरी, अधिकाराचा उन्माद, गुन्हेगारांशी असणारे साटेलोटे याच्या बातम्या आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात, पण पोलिसांमध्येही एक माणूस दडलेला आहे, त्याच्याकडेही माणुसकी नावाची गोष्ट आहे याची मात्र चर्चा होत…