‘माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल पण, मी खोटं बोलणार नाही’ : राहुल गांधी
नवी दिल्ली : भारत आणि चीन देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार मोदी सरकारवर टीका केलीय. ‘माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल पण, मी भारतीय भूभागात चीनने केलेल्या घुसखोरीबाबत मी खोटं बोलणार नाही,…