शेतकर्यांसाठी महत्वाचं ! घर बसल्या मदत करण्यासाठी मोदी सरकारनं उचललं मोठं पाऊल, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर पडू न शकल्याने शेतकरी त्रस्त आहेत. ते कृषी अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्रात देखील जाऊ शकत नाही. परंतु पिकांची कापणी आणि पेरणी वेळेवर करावी लागेल, अशा परिस्थितीत…