Sharad Pawar : ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा केंद्राचा ‘तो’ निर्णय तात्काळ…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे शेतीचे कामे सुरू असली तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने…