चीनच्या विरूद्ध ‘तिबेट कार्ड’ खेळणे भारतासाठी का ठरू शकते ‘घातक’ ?
नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखयेथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून तणाव आहे. हिंसक संघर्ष, किरकोळ चकमक याशिवाय कुटनितीच्या आघाडीवर सुद्धा मोठ्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या संघर्षाला रोखठोख उत्तर देऊन सुद्धा भारताने शांततेचा मार्ग…