महाराष्ट्रात आतापर्यंत पावसानं घेतले 47 बळी, कर्नाटकमध्ये स्थिती ‘गंभीर’, PM मोदींनी…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - जोरदार पाऊस आणि धरणांमधून पाणी सोडल्याने कर्नाटकच्या अनेक भागात शुक्रवारी पूरामुळे स्थिती गंभीर होती. तर महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद आणि कोकण विभागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मागील तीन दिवसात 47 लोकांचा बळी गेला…