शेतकर्यांचा मोदी सरकारला इशारा ! 3 ही कृषी कायदे रद्द होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवणार
नवी दिल्ली : आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी बुधवारी म्हटले की, नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकारने संसदेचे विशेष सत्र बोलावले पाहिजे आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर राष्ट्रीय राजधानीचे इतर रस्तेसुद्धा अडवले जातील. पत्रकार परिषदेत…