ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या वाहनाचालकांची आता खैर नाही; मोदी सरकार उचलतंय ‘हे’ पाऊल ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाहन चालवताना आपण अनेकदा वाहतुकीचे नियम पाळतो तर काही जण सर्रासपणे नियमभंग करतात. पण आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना मोठा फटका बसणार आहे. कारण केंद्र सरकार देशातील हायवे आणि शहरी ट्रॅफिकच्या जगात डिजिटल…