Coronavirus : भारतातील COVID-19 चे पहिले 80 दिवस इतर देशांपेक्षा वेगळे कसे ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - यावर्षी ३० जानेवारीला केरळमध्ये भारतातील पहिल्या कोरोना व्हायरस संक्रमिताची नोंद झाली. त्याच्या ८० दिवसापर्यंत, भारतात १६,००० पेक्षा जास्त कोविड १९ प्रकरण नोंदविली गेली आहेत तर ५१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत…