5 पटीनं महाग होणार डाटा ? Jio नं केली TRAI कडं ‘शिफारस’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील टेलिकॉम कंपन्या सध्या अतिशय बिकट स्थितीतून वाटचाल करत आहेत. याचा परिणाम हळू-हळू ग्राहकांवर दिसू लागला आहे. नुकतेच टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ वाढविले आहे. परंतु, आता मोबाईल वापरणे तुमच्यासाठी आणखी महाग ठरू…