इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - 2 लाखांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी, अशी घोषणा मागील अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे त्याची ना अंमलबजावणी झाली ना अध्यादेश…
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - महाविकास आघाडी सरकारने 2 लाखांपेक्षा कमी कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, अद्यापही राज्यातील तब्बल 1 लाख 51 हजार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यांच्यासाठी 613 कोटी रुपये द्यावेत…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - भाजप सत्तेवर असताना त्यांचे आपापसात नेहमीच वाद होते. एक व्यक्तीच्या अहंकारामुळे ज्येष्ठ नेत्यांना घरी बसावे लागले किंबहुना पक्ष सोडावा लागला. त्यामुळे सरकारमधील तीन पक्षात वाद आहे असे बोलण्याचा भाजपला अधिकार…
मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन - मुरबाड मध्ये अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणा मुळे नागरिकांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत असून कोव्हिडं आणि अवकाळी पावसाने बळीराजाला अक्षरशः पिळून काढले आहे या मध्येच वेळेत पंचनामे न करणे,कर्ज माफी न होणे,अव्वाच्या…
पोलीसनामा ऑनलाईन - अतिवृष्टीमुळे अन्नदाता शेतकरी कायमचं अडचणीत येत असतो. अशा शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारं नेहमीच कर्जमाफीची घोषणा करते. पण प्रत्यक्षात त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतो हा प्रश्नच असतो. अशाच एका कर्जमाफी न मिळालेल्या…
पोलिसनामा ऑनलाईन - कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकर्याकडून कोणत्याही स्वरूपात व्याजाची रक्कम वसूल न करता, पीक कर्ज दयावे असे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर जी अवचट…
अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले कि, 'राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना…