Browsing Tag

Debt waiver

सत्तारांच्या बंडावर नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘जहरी’ टीका,…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु खातेवाटप अजून झाले नाही. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. सरकार स्थापन करुन महिना झाला तरी…

कर्जमाफी नसताना ‘करुन दाखवले’ असे होर्डिंग कशाला, राजू शेट्टींचा संतप्त सवाल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. सरकारच्या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. खऱ्या शेतकऱ्यांना…

कर्जमाफीबद्दल BJP खा. भारती पवारांनी संसदेत मानले CM फडणवीसांचे आभार ! खा. प्रितम मुंडे आणि रक्षा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकसभेत आभार मानले. पवार यांनी आभार मानताच भाजप खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे…

विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी परिवर्तनाची गरज : पवार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन -  बेरोजगारी, दुष्काळ, पाणीटंचाई, पशुधनावर ओढावलेले संकट, असे अनेक महत्वाचे प्रश्न टाळून सत्ताधारी नको त्या विषयावर गप्पा मारत आहेत. शेतमालाला योग्य भाव, कमी व्याजाने कर्ज आणि दुष्काळात शेतकर्‍यांच्या खांद्यावर…

‘काँग्रेसने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली आहे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आणि प्रियांका गांधी यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली. राफेल…

‘..तर १० दिवसांत ओडिसामध्ये कर्जमाफी’ : राहुल गांधी 

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज विमानानं भुवनेश्वरला पोहोचले. आज ते ओडिसाच्या दौऱ्यावर आहेत. याचसाठी ते भुवनेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी तेथील जनतेशी त्यांनी संवाद साधला.ओडिसामध्ये आगामी विधानसभा…

केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून तीव्र निषेध

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९० टक्के शेतकऱ्यांची कर्ज माफी झाल्याचा दावा सरकार तसेच बँक मार्फत केला जात आहे. मात्र कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफी केल्याची रक्कम अद्यापही जमा झाली नाही. सरकारच्या या फसव्या घोषणा,…

दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार, किसान क्रांती यात्रा रोखण्यासाठी अश्रूधूर आणि  पाण्याचे फवारे

नवी दिल्ली: वृत्तसंस्थागांधी जयंती च्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत एल्गार पुकारला आहे.  भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. स्वामीनाथ आयोगासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आज शेतकरी दिल्लीकडे…