सततच्या पावसामुळे नीरा परिसरातील पशुधन धोक्यात, शेळ्या- मेंढ्यांना जंतुसंसर्गामुळे आजार
नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस खुप दिवस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. अनेक ठिकाणची शेती वाहून गेली. आलेलं पिक ही गेलं. शासनाने त्याचे पंचनामे केले. मात्र याचबरोबर शेतकऱ्यांचे पशुधन ही धोक्यात आलं आहे. याकडे…