दिल्ली अग्नीतांडव : 43 लोकांची स्मशानभुमी बनलेल्या फॅक्टरीचा मालक रेहानला अटक, भाऊ ताब्यात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या धान्य बाजार परिसरात लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी बहुतेक कामगार या इमारतीत असलेल्या छोट्या कारखान्यात काम करणारे मजूर होते. यांतील बहुतेक कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशमधील होते.…