वॉटर कॅनन, आश्रुधुराने सुद्धा थांबली नाहीत शेतकर्यांची पावले, दिल्लीच्या जवळ पोहचले
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली चलो मार्च अंतर्गत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत आणि दिल्लीत येण्यासाठी ते सर्व अडथळ्यांना तोंड देत आहेत. पंजाबपासून हरियाणाच्या रस्त्यांवर शेतकर्यांचा हल्लाबोल गुरूवारी सुरू झाला…