खा. हेमंत गोडसे यांचेकडे प्रवाशांसाठी रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करण्याची केली मागणी
लासलगाव : लासलगाव ते नाशिक, देवळाली,इगतपुरी, मुंबई येथे रोज, गोदावरी एक्सप्रेस या प्रवासी गाडीने हजारो प्रवाशी ये-जा करीत असता. २३ मार्च २०२० पासुन लॉकडाऊन सुरू झाले व सर्व रेल्वे बंद झाल्या, त्यामुळे सर्व चाकरमानी हे घरीच बसुन आहे. आता…