Browsing Tag

Department of Telecommunications

मोदी सरकारनं IT कंपन्यांसाठी काढला नवीन आदेश, आता ‘वर्क फ्रॉम होम’चा कालावधी 31…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरासह भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसत आहे. यातच भारतात बऱ्याच कर्मचाऱ्यांचं 'वर्क फ्रॉम होम' चालू आहे. अशातच केंद्र सरकारने काल (मंगळवार) 'वर्क फ्रॉम होम'चा कालावधी 31 डिसेंबर 202प…

भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी उपकरणांच्या वापरावर…

भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : वृत्त संस्था - गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी…

Voda-Idea चे दर 7 पटीनं वाढणार ? ‘टेरिफ’ वाढवण्याची ‘शिफारस’

पोलीसनामा ऑनलाईन : स्वस्त डेटा आणि विनामूल्य कॉलिंगची सेवा आता एक प्रकारे बंद होण्याच्या मार्गावर आहे. दूरसंचार कंपन्या तोट्यात आहे. सर्व कंपन्यांनी काही काळापूर्वी अमर्यादित ऑफ नेट कॉलिंग संपवून नवीन योजना जारी केल्या आहेत. भारतीय दूरसंचार…

Airtel नं दूरसंचार विभागाचे AGR चे थकीत 10 हजार कोटी चुकवले

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाच्या सक्तीमुळे व सरकारच्या कडक मुदतीनंतर दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने सोमवारी दूरसंचार विभागाला समायोजित एकूण कमाई (AGR) थकबाकीचे १०,००० कोटी रुपये दिले. एअरटेलने सांगितले, उर्वरित पैसे काही…

दूरसंचार विभागात नोकरीची ‘सुवर्णसंधी’, 101 जागा उपलब्ध, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरु शकते कारण दूरसंचार विभागात 101 जागांवर 2 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.…

Airtel ला मोठं नुकसान, तिसर्‍या ‘त्रैमासिक’मध्ये 1035 कोटी रूपयांचं ‘नुकसान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिक वर्ष 2020 च्या तिसर्‍या तिमाहीत भारती एअरटेलला मोठा धक्का बसला असून या तिमाहीत भारती एअरटेलचे एकूण 1,035 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी कंपनीने वित्तीय वर्ष 2019 च्या दुसऱ्या तिमाहीत 23,045 कोटी…

यंदा Oppo, Vivo, Xiaomi, OnePlus सह अनेक कंपन्यांकडून होणार 5G फोन ‘लाँच’, किंमतीचा झाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात लवकरच 5G टेक्नॉलॉजिला सुरुवात होणार आहे. टेलिकॉम कंपन्या आणि दूरसंचार विभागामध्ये याबाबतच्या ट्रायल संधर्भात सहमती झाली आहे. ओप्पो, वीवो, शियोमी, वनप्लस समवेत स्मार्टफोन बनवणाऱ्या अनेक कंपन्या भारतात 5G चे…

दूरसंचार विभागाची नवी ‘शक्कल’ ; आता चोरीला गेलेल्या मोबाईलचे ‘नो टेंशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईलचा शोध घेऊन ही सापडत नाही. चोरलेला किंवा हरवलेला मोबाईल पूर्णपणे निरुपयोगी करण्यासाठी दूरसंचार विभागातर्फे नवी यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. ही यंत्रणा पुढील महिन्यापासून सुरु…